ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

मुंबई महानगरात गेल्या दोन दिवसांत शहर विभागात 300 मिलीमीटर पावसाची नोंद


पूर्व उपनगरात ३८० मिलीमीटर, पश्चिम उपनगरात ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद अतिवृष्टी आणि ताशी ७७ किमी वेगाच्या वाऱ्यांमध्येही महानगरपालिकेचा तत्पर प्रतिसाद

मुंबईः मुंबई महानगरात गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पाऊस सातत्याने कोसळत असून गेल्या ४८ तासांत शहर विभागात ३०० मिलीमीटर, पूर्व उपनगरात ३८० मिलीमीटर तर पश्चिम उपनगरांत ३४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पर्जन्यामुळे आणि ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत परिस्थितीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

झाडे व फांद्या कोसळगे, शॉर्टसर्किट, धोकादायक इमारतींचे अंशतः किंवा पूर्णतः भाग कोसळणे तसेच इतर आपत्कालीन घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सखल भागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे उदंचन पंप, डी-बॉटरिंग यंत्रणा आणि अतिरिक्त मनुष्यबळ सातत्याने कार्यरत आहे. तसेच बचाच साहित्य, यंत्रसामग्री आणि आवश्यक संसाधने पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांकडून समन्वित आणि वेगवान कार्यवाही मुरु आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMID) बृहन्मुंबई क्षेत्रासाठी शनिवार (दि. ४ जुलै), रबिबार (दि. ५ जुलै) आणि

सोमबार (दि. ६ जुलै २०२६) या सलग तीन दिवसांसाठी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा जारी केला होता. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि जोरदार बादळी चाऱ्यांचा इशमा लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवली होती. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी सलग तीनही दिवस

महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवत

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मंगळवार, दिनांक ७जुलै २०२६ रोजी अति जोरदार पावसाचा इशारा (Orange Alert) दिला आहे. तसेच, सोसाट्याचा वारा बाहेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्या, मुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (अरीज्ञ) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट