लाडकी बहिण योजनेत" 4900 कोटींचा भ्रष्टाचार- खासदार सुप्रिया सुळे* समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे – फडणवीस खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री “A Game Turned Gruesome: Gurgaon Teen Kills 7-Year-Old in Chilling Revenge Plot”! “खेळातला क्रौर्य: गुरगावमध्ये १६ वर्षांच्या मुलाकडून ७ वर्षांच्या शेजाऱ्याचा थरारक खून” Delhi Tourist Raped in McLeodganj Hotel Room; Accused Arrested ! मॅक्लिओडगंज येथील हॉटेलमध्ये दिल्लीच्या महिला पर्यटकावर बलात्कार; आरोपी अटकेत डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारी प्रोस्टेट ग्रंथी आजारावर शिबीर. गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार.. दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेध न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार- मुख्यमंत्री "...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी विधिमंडळाच्या अधिवेशन प्रवेशिकेवरील 'राजमुद्रा' गायब *मनसेचा वाशी मध्ये जल्लोष.. महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प : मुख्यमंत्री सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटींची मदत… अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी - मंत्री नितेश राणे दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना 'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा ?- नाना पटोले नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र -मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित विचारांचा जागर आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी आज समृध्दी महामार्ग इगतपुरी ते आमणे लोकार्पण सोहळा म्हाडा - जनसंपर्क विभाग वन महोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडातर्फे राज्यभरात दोन लाख झाडांचे रोपण! कशेडी घाटात दरड कोसळली...... मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा पहिला पॉली लॅक्टिक ऍसिड बायोपॉलिमर ‘बळरामपूर बायोयुगचे’ उद्घाटन मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक, १७ वर्षे जुना विक्रम मोडला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा? “निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर… भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी “मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे गटाला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा – मुख्यमंत्री धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2 महिन्यांचा वेळ शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट, मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ आंतरवालीत जाणार ''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदाराच्या घरावर हल्ला, वाहनेही जाळली आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घ्या केंद्राचा मोठा निर्णय ; कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क अखेर मागे केरळमध्ये हाय अलर्ट, प्रार्थनास्थळी तीन भीषण स्फोट सिंगापूरमध्ये होणार्‍या आशियातील सर्वात मोठ्या बिजनेस कॉन्फरन्समध्ये भारताच्या आनंद बनसोडेला वक्ता म्हणून निमंत्रण कांगारूंने रचला इतिहास; नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न आपल्या हातात सत्ता आल्यास मोदी आणि मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू; प्रकाश आंबेडकर पुण्यात पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न 'शरद पवार गो बॅक' “मी निवडणुकीत पडले, ते झालं.. आता पाडणार.. कुणाला?”, पंकजा मुंडेंनी थेटच सांगितलं… नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन चौथ्यांदा पुढे ढकलेले फडणवीस यांच्याकडून विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा! ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सवास शुभेच्छा : उपमुख्यमंत्री अजित पवार ‘तोंडात घास आला असताना माती कालवता का?’ जरांगे संतापले जातनिहाय जनगणना व्हावी ः अजित पवार पाकिस्तानचे 'वस्त्रहरण' ; अफगाणिस्तानने ८ गडी राखून नोंदवला ऐतिहासिक विजय बीस साल बाद..! भारताचा न्‍यूझीलंडवर दिमाखदार विजय, मोदींकडून टीम इंडियाचे कौतुक आरक्षणाच्या मुद्यावर अजित पवारांना मराठा समाजाचा घेराव थोडा धीर धरा, आरक्षण मिळणारच.! मुख्यमंत्री कंत्राटी भरतीला आमचा विरोध : शरद पवार मंत्र्यांना गावबंदी : पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा विधानसभेत आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होणार? : देवेंद्र फडवणीस शरद पवार-प्रकाश आंबेडकर आले एकत्र इंग्लंडचे सपशेल लोटांगण जाळपोळ, उद्रेक करू नका : जरांगे आमदार अपात्रता प्रकरणी 26 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द; फडणवीसांचा खुलासा न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्या “मी पळालो नाही, मला…” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा गौप्यस्फोट . आफ्रिकेचे नेदरलँडपुढे लोटांगण पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मानवी तस्करी विरोधात जागृकता निर्माण करण्यासाठी “वॉक फ़्रॉर फ़्रीडम” चा दहाव्या मुंबई आणि ठाण्याचा उपक्रम


मुंबई मध्ये  विविध , कॉर्पोरेट, महाविद्यालये, व्यवसायिक, शासकिय एजंसी आणि एनजीओं मधील 3000  + लोकांनी  आज सकाळी वॉक फ़ॉर फ़्रीडममध्ये सहभाग घेत मानवी तस्करीचा प्रती जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  

हा वॉक आज कालाघोडा येथे (425 सहभागींसह), चौपाटी येथे (180 सहभागींसह) विल्सन कॉलेजद्वारे पुढाकार घेत , पवई येथे (180 सहभागींसह) चंद्रभान शर्मा कॉलेजद्वारे, पनवेल येथे (222 सहभागींसह) भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ़ ला, कळवा येथे (61 सहभागींसह), शिवाजीनगर येथे (377 सहभागींसह), मंडला (57 सहभागींसह) आणि महाराष्ट्र नगर (170 सहभागींसह) झोपडपट्टी भागामध्ये एनजीओ व्हिजन रेस्क्युचा नेतृत्वांतर्गत तर कळवा (964 सहभागींसह) आणि नालासोपारा (373 सहभागींसह) एनजीओ ओॲसिसच्या नेतृत्वाखाली आयोजित केला गेला..”  

वॉकचा सुरवातील मुंबई   तसेच देशभरातील सदस्यांनी मानवी तस्करी रोखण्याकरिता आयुष्यभर शक्य तेवढे प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर ते  हातात माहिती पत्रके आणि त्याबद्दल चे संख्याशास्त्र दर्शविणारे फ़लक घेऊन मुंबईचा रस्त्यांवरून  तसेच आजूबाजूचा सार्वजनिक मार्गांनी पूर्ण केला गेला . वॉक अगदी शांतपणे आणि एकत्मतेने पूर्ण करण्यात आला, ज्यामध्ये मानवी तस्करीला बळी पडलेल्यांचा देखील समावेश होता.  

कालाघोडा येथे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश केके तातेड, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानव अधिकार समिती होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “प्रत्येक नागरिकाला मुक्त असण्याचा अधिकार आहे, आणि आपल्या आजुबाजूचे नागरिक मुक्त असल्याची खात्री करण्याचे काम हे त्यांच्या सह नागरिकांचेच असते.”

नालासोपारा येथे प्रमुख पाहुणे, श्री.आर.गिते पीएसआय (तुलिंज पोलिस ठाणे) होते, यावेळी बोलताना ते म्हणाले, “ मानवी तस्करीचा संख्येमध्ये पालघर सारख्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसून येत असून त्यावर आळा घालण्याकरिता पोलिस सज्ज आहे. पण प्रत्येक नागरिकाने त्याकरिता मदत करणे हे देखील फ़ार महत्वाचे असून ती त्यांची जबाबदारी आहे.”  

वॉक फ़ॉर फ़्रीडममध्ये सहभागी होण्याचे मुंबईचे हे पाचवे वर्ष असून, हे एकत्रितपणे शहरातील महाविद्यालये, कॉर्पोरेट्स आणि सामाजिक संस्था आणि समाजातील नागरिकांमुळेच शक्य झाले आहे.  

या वर्षी महाराष्ट्रामध्ये, वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन द मुवमेंट इंडिया सह भागीदारीकरत महाराष्ट्र राज्य कायदेशीर सेवा अधिकारी यांच्या मदतीने 41 ठिकाणी करण्यात आले होते, ज्यामध्ये राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. या वॉकसह पुढाकार घेऊन द मुवमेंट इंडियाने 110 महाविद्यालये आणि 40 विना नफ़ा संस्थांसह कार्य केले आहे, ज्या अंतर्गत मानवी तस्करीचा विरोधात उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे जागृकता अभियान आणि जागृकता सक्रियता उपक्रमांचे आयोजन केले आणि ऑफ़लाईन पद्धतीने सुमारे 5700 नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोक नाट्य ते मानवी साखळी, फ़्लॅश मॉब, पोस्टर स्पर्धा  तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन करून देशाचा नागरिकांमध्ये मानवी तस्करी बद्दल जागृकता निर्माण करत, त्यावर आळा घालणे आणि आळा घालण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला. भारत भरातील विविध कार्यक्रमांची क्षणचित्र पाहाण्याकरिता येथे क्लिक करा.  

49.6 कोटी लोक हे जागतिकस्तरावर  विविध प्रकारच्या आधुनिक गुलामगिरीचा शिकार होत आहेत, मग यात लैगिंक शोषण, अवयव विक्री, लहान मुलांची विक्री, जबरदस्ती लग्न करणे आणि घरगुती दास्यत्वाचा देखील समावेश होतो, असे आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल सांगतो (2022). याचाच अर्थ असा की जागतिक स्तरावर 150 लोकांपैकी 1 अशा प्रकारचा शोषणाचा शिकार आहे.  भारतामध्ये, 2021 साली दररोज 8 मुलांची तस्करी करण्यात आली, असे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (2021), च्या क्राईम इन इंडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ऊस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, 11 दैनंदिन मजूरी करणाऱ्यांवर जबरदस्ती, मारणे आणि शोषण करण्यात येऊन त्यांना दररोज 12 तास काम करावे लागते- ज्याकरिता कोणताही मोबदला त्यांना दिला जात नाही  असे जून 2023 मध्ये सुद्धा लक्षात आले आहे. त्यांना आधी विहीरी खणण्याकरिता कंत्राटी स्वरूपावर घेण्यात आले होते, ज्याकरिता एक वेळचे जेवण त्यांना दिले जाई, काही औषधे देऊन त्यांना सखळ्यांनी बंदी केले जाई ज्यामुळे ते पळू जाऊ शकणार नाही. पोलिसांच्या मदतीने आणि मध्यस्थीने त्यांना सोडविण्यात आले. (BBC, Deccan Herald)

महाराष्ट्रातील, मुंबईमध्ये मध्ये याचा संदर्भ घेऊनच वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन करण्यात आले होते.  

वॉक फ़ोर फ़्रीडमबद्दल थोडक्यात

द वॉक फ़ॉर फ़्रीडमचे आयोजन A21 द्वारे केले जाते, ही एक आंतरराष्ट्रीय एनजीओ असून, आधुनिक गुलामगिरीचा विरोधात त्यांचा लढा सुरू आहे. इंडिया वॉक्स चे राष्ट्रीय आयोजन The Movement India द्वारे केले जाते, हा मुंबई येथील सामाजिक-प्रभाव समूह असून ते मानवी तस्करी रोखण्यावर सार्वजनिक स्तरावरती केंद्रिकरण करण्याचा प्रयत्न करतात. या वर्षी वॉक फ़ॉर फ़्रीडम भारतातील 14 राज्यांमध्ये 100 ठिकाणी, 14 ऑक्टोबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये देशभरातून 25,000 लोकांनी सहभाग घेतला.  

आयोजक संस्थेकडून सुविचार:

“आमचा अशा विश्वास आहे की एकत्रितपणे आपण कर राहिलो, सातत्याने दर्शवित राहिलो, करताना खंबीर असलो, धीराने पुढे जात राहिलो, न खचता न झुकता पुढे जात राहिलो,आपली ताकद आणि आपली संख्या ही संपूर्ण ताकदीने, विश्वासाने दर्शवित राहिलो तर गुलामगिरीचे समुळ उच्चाटन करणे नक्कीच शक्य आहे.”

– क्रिस्टीन केन  , सह-संस्थापक -ए21

“अंत करण्याकरिता आपण जिवंतपणी मदत करत असू तर जगात गुलामगिरी शिल्लक रहायला नको. मानवी तस्करीपासून संपूर्णपणे भारतास मुक्त आपण तेंव्हा बघू, जेंव्हा प्रत्येक नागरिकास घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल, घडण्याचा मार्गांबद्दल आणि ते मार्ग थांबविण्याबद्दल आपण जागरूक करू.”

- बिजू थम्पी , संस्थापक, द मुवमेंट इंडिया  

रिपोर्टर

  • Suhas Kamble
    Suhas Kamble (sub editor)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    Suhas Kamble

संबंधित पोस्ट